Friday, December 10, 2010

Maitri

रोजच् आठवण यावी असे काही नाही,

रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही.

मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात,

आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

No comments:

Post a Comment